Powered By Blogger

Tuesday, 7 August 2018

"जे होते नि जे आहे यात केवढा फरक"

    


                  खरं तर आपण स्वीकारलेली कार्याची जवाबदारी लक्ष्यात घेता; ते कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी लागेल तो आटापिटा करत कुठलीच कमतरता भासणार नाही याची काळजी घेत होतो.
    तसं बघता संघटन घडवून आणण्यासाठी; आवश्यक ते धडे ही आम्ही बाल्य अवस्थेत च संस्कार रूपाने अंगिकारले होते;यात स्वतःचीच पाठ थोपटून घेत नाही तर ज्यांनी आमच्या वरती जे धडे गिरवले त्याचाच हा स्वबळ दाखला होता.

           नियोजना प्रमाणे तर सगळं काही सुरळीत च ठरलं होतं,हवी ती पूर्व कल्पना ही सर्व उच्च स्वाभिमानी मंडळींना होतीचं. भूतकाळातील कार्यांची यशस्वी इतिहास बघता तसं उगाचंच लांच्छनास्पद हिनवणार कुणी नव्हतं;परंतु त्या सामूहिक कार्यच स्वरूप बघता आमच्या सोबत वयक्तिक वाद निर्माण करत त्या सर्व समूहाला आमच्या विरुद्ध भडकविणारे अनेक चेहरे आम्हाला अडत होती.तरी संस्कारांची पायमल्ली न हाऊ देता; आपल्या सर्व आत्मसन्मानांचं विसर्जन करीत आम्ही तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेऊनच हवी ती पाऊले उचलीत होतो.
   
       आमचे सर्व पाऊले ही कार्याला सिद्धीस नेण्याच्या दिशेनं वाटचाल करणारी होती,तरी त्यांच्या वर दोषा-रोपण करण्या इतपत आम्ही उंची गाठली नव्हती.शब्दाने शब्द वाढतो म्हणूनच आम्ही काही काळ बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या. या सर्व प्रकरणात मला त्याच्या आभ्रूस्ट त्या मी पणाची अनेक उदाहरणे बघायला मिळाली.
  
      दिवसांवर दिवसे आता ओलांडत होती आणि ती नियोजित वेळ; भर अंधारलेल्या गोंधळात त्या अपयशाची चाहूल देत होती.आता अर्धवट वाटेवरन सर्वांना राम-राम करणाऱ्यांन मध्ये आम्ही तरी मोडत नव्हतो आणि पलायन करून इतपत लाचार ही नव्हतो.

    ज्या प्रमाणे नाण्याच्या दोन बाजू आसतात ना,त्याच प्रमाणे या घटनेच्याही दोन बाजू होत्या.आमच्या बाजूने आम्ही सहल काही सावरण्यात भर देऊ इच्छित होतो तर दुसरी कंड अति हुषार समजल्या जाणारी ती उच्च आभ्रूस्ट मंडळी स्वतःचा स्वाभिमान जपण्यात मग्न होती.तस बघता व्यक्ती हा कुठल्याही क्षेत्रातील असो समर्थकांनच्या सोबतीने त्याला प्रति-स्पर्धक ही त्याचं संख्येने लाभतात,असलंच काहीसं समीकरण आता मला लागू होणार होत.
    
    वेळोवेळी स्तुती-सुमने गाणारी जवळ जवळचिंच मंडळी आता अफजल खानच्या भूमिकेत येऊन पाठीवर वार करू लागकी होती.त्याच्या या बदलत्या भूमिकेचे संकेत ही आम्हाला आधीच सूचक झालें होते परंतु माया रुपी अति-विश्वासाने आम्हाला आंधळं स केलं होतं.

   कुठलंही काम असो आधी त्या कामाचा/कार्याचा उद्देश हा सार्थकी लावणे हाच आमचा ही प्रामाणिक उद्देश होता; परिणामी याच उच्च-ध्येय वाटचाली मुळं पदरी आलेल्या नाव  नौकिकता फळा आली असावी.आणी याचं नावाचा तिरस्कार करणारी मंडळी तीव्र संखेने वाढीस लागली होती,हा सर्व प्रकार आमच्या समोर घडत असतांना सुद्धा आम्ही त्या अति-विश्वासाच्या विश्वात भरावलेलो होतो आणि अंतिमतः स्वकीयांकडनच भ्रमनार्थ होत राहिलो....
      
         आता या सर्व बाबींचा विचार करता एक च बोलासव वाटत की,
       
          

          "जे होते नि जे आहे यात केवढा फरक"....!


    
         हाच फरक जर आमच्या ध्यानीं-मनीं त्या क्षणी आला नाही  परिणामी पुन्हा एकदा आम्ही भ्रमनार्थी पडलो.आता हीच घोडचूक लक्ष्यात घेता योग्य वेळी त्या सर्व पाठीवरच्या वारकऱ्यांना अर्थातच शिखंडी अफजलांना ओळखा आणि आपली सुटका करा.....!



Add caption

No comments: